विदर्भातील शेतकरी ठरले Mahayuti सरकारच्या उदासीनतेचे बळी
विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे 386 कोटींचे प्रस्ताव पाच महिने लोटूनही मंजूर नाहीत, सरकारच्या दुर्लक्षामुळे बळीराजा संतप्त झाला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे दुःख दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. परंतु, मदतीसाठी पाठवलेला 386 कोटींचा प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नाही. शासनाच्या वागण्यातून शेतकऱ्यांबद्दलची उदासीनता स्पष्ट होते, असा आरोप केला जात आहे. … Continue reading विदर्भातील शेतकरी ठरले Mahayuti सरकारच्या उदासीनतेचे बळी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed