Abu Azmi : शांततेच्या नगरीला दंगलीचा ग्रहण
नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीने सामाजिक सलोख्याला तडा गेला. अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर गंभीर आरोप करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. नागपूरच्या शांततेला तडा गेला आहे. औरंगजेबाच्या कबर-उखडण्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्च्यानंतर शहरात दोन गटांत हिंसाचार उसळला. या दंगलीत अनेक पोलीस आणि सामान्य नागरिक जखमी झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला सुनियोजित कट … Continue reading Abu Azmi : शांततेच्या नगरीला दंगलीचा ग्रहण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed