Mahayuti : शेतकऱ्यांच्या ताटात अडथळा टाकल्यास, बँकांवर गुन्हा ठोकणार
शेतकऱ्यांनी कर्जफेड करूनही बँकांनी त्यांना पीककर्ज नाकारले, आता सरकारने या अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बँकांवर गुन्हे दाखल करण्याचे थेट निर्देश देत थरकाप उडवला आहे. शेतकऱ्याने पिकवले, पण त्याच्या स्वप्नांवर बँकांनी गारठा टाकला तर शासन गप्प बसणार नाही, असा रोखठोक इशारा राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बँक … Continue reading Mahayuti : शेतकऱ्यांच्या ताटात अडथळा टाकल्यास, बँकांवर गुन्हा ठोकणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed