धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत Ajit Pawar यांचे भाष्य 

बीड जिल्ह्यातील घटनेत राजकीय पातळीवर दोषी आढळल्यास ताबडतोब कारवाई करण्यात येईल. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा चर्चा झाल्याचे अजित पवारांनी सांगितले. बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील आरोपींशी धनंजय मुंडे यांचा संबंध असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी … Continue reading धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत Ajit Pawar यांचे भाष्य