Ravikant Tupkar : कर्जमाफी नाही तर संघर्ष असेल टोकाचा

राज्यात सध्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाच्या रस्त्यावर असतानाच, आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच आवाज घुमतोय शेतकरी कर्जमाफीचा. अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहे. त्यांची … Continue reading Ravikant Tupkar : कर्जमाफी नाही तर संघर्ष असेल टोकाचा