Chandrapur : धानाच्या गिरणीमधून निघाला भ्रष्टाचाराचा तांदूळ

गडचिरोली नंतर आता चंद्रपूर जिल्ह्यतही दोन धान गिरण्यांवर आर्थिक तफावत आढळून, कोट्यवधींच्या तांदूळ घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या कृषी व पुरवठा यंत्रणेमध्ये सुरू असलेला धान-तांदूळ घोटाळा आता निर्णायक वळणावर आला आहे. शेतकऱ्यांचे घामाचे दाने, सरकारी हमीभाव, आणि भरडाईचे नियम या सगळ्यांमागे लपलेले आर्थिक गैरव्यवहार राज्याच्या राजकारणाला हादरवून टाकत आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही … Continue reading Chandrapur : धानाच्या गिरणीमधून निघाला भ्रष्टाचाराचा तांदूळ