Maharashtra : आकाश गप्प, पण शेतकऱ्यांना कृषी खात्याचा सावधतेचा इशारा
मेघ गडगडले, आशा निर्माण झाली, पण आता आभाळ शांत आणि शेतकरी पुन्हा चिंतेत. राज्यात मान्सूनचा प्रवास थांबला असून, काही दिवसांपर्यंत पावसाची प्रतीक्षा अनिवार्य झाली आहे. राज्यात पावसाची लाट आल्यासारखी वाटली, पण आता आकाश मोकळं आणि शेतकऱ्यांचे डोळे चिंतेने भरलेत. वेळेआधी सुरू झालेला मान्सून आता थांबलेला दिसतोय आणि पुढचे काही दिवस शेतशिवारांवर पाण्याऐवजी फक्त उन्हाची थडथड … Continue reading Maharashtra : आकाश गप्प, पण शेतकऱ्यांना कृषी खात्याचा सावधतेचा इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed