Ravikant Tupkar : शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवर घाला

कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीवर केलेल्या वादग्रस्त विधानावर शेतकरी संघटना आणि विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात चर्चा रंगली आहे. नुकताच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, त्यांनी हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे खळबळजनक वक्तव्य … Continue reading Ravikant Tupkar : शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवर घाला