Randhir Sawarkar :विधानभवनामध्ये अकोल्याचा आवाज घुमला
शेतकरी सुखी, तर राज्य सुखी हा मंत्र घेऊन महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य दिले आहे, असा प्रस्ताव भाजपच्या आमदाराने उपस्थित केला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पाच दिवस पूर्ण झाले आहे. दररोज विविध मुद्द्यांवर चर्चा आणि प्रश्नोत्तरांचा सिलसिला सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, अकोला पूर्वचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडले आहेत. शेतकरी सुखी, … Continue reading Randhir Sawarkar :विधानभवनामध्ये अकोल्याचा आवाज घुमला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed