कलम 370 हटवणाऱ्या मोटा भाईंनी महाराष्ट्राला खडसावले
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले. अशात महाराष्ट्रात नवे फौजदारी कायदे लागू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्य सरकारला ठणकावून निर्देश दिले आहेत. भारताचे गृहमंत्री अमित शहा हे आपल्या कडक स्वभावासाठी ओळखले जातात. गुजरातचे गृहमंत्री असताना पासून अनेक जण त्यांना दचकून असतात. भारतीय जनता पार्टीमध्ये तर नरेंद्र मोदी यांच्यानंतर त्यांची वाट सगळ्यात जास्त आहे. … Continue reading कलम 370 हटवणाऱ्या मोटा भाईंनी महाराष्ट्राला खडसावले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed