Amol Mitkari : स्वराज्याची सावली असलेल्या वास्तू दुर्लक्षित

राष्ट्रमाता जिजाऊंचा वारसा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आत्मा आहे, पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत पाचाड वाडा आणि सिंदखेडराजा विकासासाठी ठोस मागणी केली. राष्ट्रमाता जिजाऊंचा इतिहास हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे, मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्यांचे जन्मस्थळ आणि समाधीस्थळ दुर्लक्षित राहिले आहे. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते … Continue reading Amol Mitkari : स्वराज्याची सावली असलेल्या वास्तू दुर्लक्षित