Anil Deshmukh : ‘योग्य वेळे’चं नाटक पुरे आता निर्णय घ्या

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठीची मागणी वाढली आहे. खतांचा पुरवठा अपुरा पडत असल्याने आर्थिक तंगी वाढली आहे. राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांनी सरकारवर टिका करत त्वरित ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय पटावर एकच मुद्दा सातत्याने झळकतोय, तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफीचा. विधानसभा निवडणुकीनंतर जनतेच्या प्रचंड आशेवर स्वार होत महायुती सत्तेवर आली खरी, … Continue reading Anil Deshmukh : ‘योग्य वेळे’चं नाटक पुरे आता निर्णय घ्या