Anil Deshmukh : मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाचं काय?
राज्यात खरीप हंगामाच्या तोंडावर गंभीर खतटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. असे असताना आता खरीप पेरणीच्या तोंडावर उभं राहिलेलं खतटंचाईचं संकट शेतकऱ्यांच्या भविष्यावर गडद सावली टाकतंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते … Continue reading Anil Deshmukh : मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाचं काय?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed