सरकारी योजनांमध्ये एकापेक्षा जास्त नोंदणी करणाऱ्यांविरुद्ध कडक निर्णय: Ashish Jaiswal

काही लोकांनी सरकारी योजनांमध्ये एकापेक्षा जास्त नोंदणी केली आहे. सरकार याबाबत योग्य निर्णय घेऊन खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवेल, असे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले. सरकारी योजनांचा काही लोक गैरफायदा घेत आहेत. काही लोकांनी आपली नाव एकापेक्षा जास्त योजनेमध्ये नोंदणी केली आहे. अशा सर्व लाभार्थ्यांची माहिती सरकार घेत आहे. याबाबत सरकार योग्य निर्णय घेईल अशी माहिती … Continue reading सरकारी योजनांमध्ये एकापेक्षा जास्त नोंदणी करणाऱ्यांविरुद्ध कडक निर्णय: Ashish Jaiswal