Ashish Jaiswal : गावोगावी आर्थिक स्वावलंबनाचा नवा मंत्र

ग्रामीण विकासाच्या नव्या अध्यायात आशीष जयस्वाल यांनी गावांना केवळ ग्राहक न राहता उत्पादक बनण्याचा ठाम मंत्र दिला आहे. त्यांच्या या संदेशामुळे गावांच्या अर्थव्यवस्थेत स्वावलंबन आणि उत्पादनाधारित क्रांतीची नवी वाट उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागाला आधुनिकतेची जोड देत स्वयंपूर्ण आणि स्मार्ट बनवण्याच्या दिशेने नागपूर जिल्ह्यात एक क्रांतिकारी पाऊल उचलले गेले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे … Continue reading Ashish Jaiswal : गावोगावी आर्थिक स्वावलंबनाचा नवा मंत्र