Bacchu Kadu : शेतकऱ्यांचा जीव गेला तरी सत्ता सुखात झोपते
राज्य सरकारकडे इतर कामांसाठी मुबलक निधी असतानाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र एक पैसादेखील उपलब्ध नाही, असा आरोप सातत्याने होत आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा गदारोळ मागील काही महिन्यांपासून जोरात सुरू आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेले शेतकरी आधीच हवालदिल झाले आहेत. त्यात कर्जमाफीचा मुद्दा रखडलेला असल्याने आता ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. अशा वेळी, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी नेहमी … Continue reading Bacchu Kadu : शेतकऱ्यांचा जीव गेला तरी सत्ता सुखात झोपते
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed