Bacchu kadu : सरकार तीन माकडांची, धुरा सांभाळताय राज्याची

महायुती सरकारवर बच्चू कडू यांनी आपल्या खास शैलीत जोरदार फटकेबाजी केली आहे. शेतकरी कर्जमाफीपासून अर्थसंकल्पातील अन्यायापर्यंत, त्यांनी सरकारची अवस्था थेट ‘तीन माकडं’ अशी उघडपणे टीका केली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भाषणशैलीतून महायुती सरकारवर घणाघात केला आहे. शेतकरी कर्जमाफी, कृषी क्षेत्रासाठीची तुटपुंजी तरतूद आणि सत्ताधाऱ्यांची उदासीनता … Continue reading Bacchu kadu : सरकार तीन माकडांची, धुरा सांभाळताय राज्याची