Bacchu Kadu : स्वराज्याच्या किल्ल्यातून राजधानीपर्यंत आवाज पोहोचणार का
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी माजी आमदार बच्चू कडू यांचे दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात धर्म आणि जातीच्या नावाखाली घाणेरडे राजकारण केले जात आहे. सरकारने नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना पोट असते आणि त्यांची उपजीविका ही सरकारच्या धोरणांवर अवलंबून असते. मात्र, शासन केवळ … Continue reading Bacchu Kadu : स्वराज्याच्या किल्ल्यातून राजधानीपर्यंत आवाज पोहोचणार का
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed