Maharashtra : पंतप्रधानांच्या ‘रामवाणी’वर बच्चू कडूंचा ‘रावण’ प्रहार
बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आणि अमेरिकेने भारतावर लादलेल्या करांवरून मोदी सरकारवर थेट आणि तिखट टीका केली आहे. महाराष्ट्राच्या मातीत सध्या शेतकऱ्यांचा आक्रोश घुमतोय. पण सत्तेच्या गलियाऱ्यात त्याची दखल घ्यायला कोणीही तयार नसल्याचे दिसून येत आहे. शेतकरी कर्जमाफीची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून जोर धरतेय. पण सरकारच्या तिजोरीतून त्यासाठी एक पैसाही बाहेर पडलेला नाही. यवतमाळसारख्या … Continue reading Maharashtra : पंतप्रधानांच्या ‘रामवाणी’वर बच्चू कडूंचा ‘रावण’ प्रहार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed