Bacchu Kadu : तालुक्यांतून मंत्रालयाकडे घडवणार क्रांती

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित केलं आहे. २ ऑक्टोबरपर्यंत निर्णय न झाल्यास मंत्रालयात मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सात दिवस, एक मिशन आणि हजारो शेतकऱ्यांची आशा घेऊन माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुकारलेलं अन्नत्याग आंदोलन अखेर तूर्तास थांबवलं आहे. परंतु हा पूर्णविराम नाही, तर एक अर्धविराम असल्याची जोरदार … Continue reading Bacchu Kadu : तालुक्यांतून मंत्रालयाकडे घडवणार क्रांती