Bacchu Kadu : सक्तीची वसुली केली, तर ठोकून काढीन

राज्यात शेतकरी कर्जमाफी अद्याप जाहीर न झाल्याने बच्चू कडू आक्रमक झाले आहे. अमरावतीतील बँक मॅनेजरला शेतकरी कर्जवसुलीवरून सुनावले. राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून पेटलेला असताना अजूनही ठोस निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सरकारकडून कर्जमाफीसाठी आश्वासनं देण्यात आली, निधी जाहीर करण्यात आला पण प्रत्यक्षात अद्याप काहीच घडलं नाही. हिवाळी अधिवेशन पार पडलं, … Continue reading Bacchu Kadu : सक्तीची वसुली केली, तर ठोकून काढीन