Bacchu Kadu : अंत्ययात्रा निघाली तरी चालेल पण मागे हटणार नाही

शेतकऱ्यांसाठी आणि कर्जमाफीसाठी नेहमीच आक्रमक असणारे शेतकऱ्यांची बच्चू कडू यांनी अमरावती येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन छेडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सतत गाजत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारकडे शेतकऱ्यांनी नव्या आशेने पाहिले. कर्जमाफीसाठी अर्ज, आंदोलने, मोर्चे प्रत्येक मार्ग त्यांनी अवलंबला. मात्र, अजूनही हजारो शेतकऱ्यांना या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. … Continue reading Bacchu Kadu : अंत्ययात्रा निघाली तरी चालेल पण मागे हटणार नाही