Bachchu Kadu : मर किसान, मर जवान हा भाजपचा नारा

सोयाबीनच्या हमीभावावरून बच्चू कडूंचा आक्रमक स्वर पुन्हा एकदा गाजला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हरियाणा–पंजाबप्रमाणे लढण्याचे आवाहन करत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. महाराष्ट्राच्या मातीत शेतकऱ्यांचा आक्रोश पुन्हा एकदा घुमतोय. सोयाबीनच्या हमीभावासाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी सरकारला थेट आव्हान दिले आहे. शेतकऱ्यांचे हक्क मिळवण्यासाठी त्यांनी भगतसिंग यांच्या क्रांतिकारी लढ्याचा दाखला देत, एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त … Continue reading Bachchu Kadu : मर किसान, मर जवान हा भाजपचा नारा