Bachchu Kadu: भाजप- काँग्रेस दोघेही फसवे

अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. स्वामिनाथन आयोग असो किंवा शेतीमालाला हमीभाव, दोन्ही पक्षांनी दिलेली आश्वासने केवळ जुमले ठरली, असे सांगत त्यांनी सरकारवर तिखट शब्दांत टीका केली. शेतकऱ्यांच्या नावाने सत्ता मिळवणाऱ्या पक्षांना खरेतर शेतकऱ्यांचे काहीच देणे-घेणे नाही,असा घणाघाती आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. अमरावतीच्या पलासखेड येथे … Continue reading Bachchu Kadu: भाजप- काँग्रेस दोघेही फसवे