Bachchu Kadu : लाडकी बहीण निवडणुकीची बाहुली ठरली

लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच होती, निवडणूक झाल्यानंतर बहिणींना अपात्र करून सरकारने जनतेची फसवणूक केली, असा आरोप प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर शेतकरी आणि सामाजिक योजनांच्या मुद्द्यावरून सडेतोड टीका केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, अतिवृष्टी, शेतमालाचे घसरलेले भाव आणि वाढत्या आत्महत्या यांसारख्या गंभीर … Continue reading Bachchu Kadu : लाडकी बहीण निवडणुकीची बाहुली ठरली