Ashish Jaiswal : ‘समतोल’ विसरलात तर विकासाचे गणित शून्य होईल
राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत बोलताना राज्याच्या समतोल विकासावर भर दिला. सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात पावसाळी अधिवेशनाचे वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक विषयांवरून सरकारला धारेवर धरले जात असताना, विधान परिषदेत झालेल्या चर्चेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा उजळून निघाला. तो म्हणजे राज्याच्या समतोल विकासाचा. यावर भाष्य करताना राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी स्पष्टपणे सांगितले की, महाराष्ट्राचा खरा … Continue reading Ashish Jaiswal : ‘समतोल’ विसरलात तर विकासाचे गणित शून्य होईल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed