Girish Mahajan : काश्मीरमधून परतीच्या वाटेवर भंडाऱ्याचे पर्यटक
भंडारा जिल्ह्यातील 48 पर्यटक काश्मीरमध्ये अडकले होते.मात्र सर्वजण सुरक्षित आहेत. राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षित परतीसाठी तातडीने व्यवस्था केली आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भंडारा जिल्ह्यातील 48 पर्यटक त्या भागात अडकले होते. मात्र सुदैवाने हे सर्व पर्यटक हल्ला घडलेल्या भागात उपस्थित नव्हते. सध्या ते सर्वजण महाराष्ट्रात परत येण्यासाठी … Continue reading Girish Mahajan : काश्मीरमधून परतीच्या वाटेवर भंडाऱ्याचे पर्यटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed