Shivdeep Lande : बिहारींना हात लावला तर परिणाम भोगावाच लागेल

नुकत्याच मुंबईत मराठी भाषेवरून झालेल्या वादात बिहारी नागरिकांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणावर बिहारचे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वापरावर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या विषयाला जोरदार चाव दिला आहे. त्यांनी विविध … Continue reading Shivdeep Lande : बिहारींना हात लावला तर परिणाम भोगावाच लागेल