Nagpur : कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उमटला निवडणुकीचा गंध

नागपूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या कचऱ्यामुळे स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भाजपचे नेते संदीप जोशी आणि प्रवीण दटके यांनी प्रशासनावर टीका करत कारवाईची मागणी केली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेलं नागपूरचे सौंदर्य आता राजकीय रणधुमाळीचे केंद्र बनले आहे. स्वच्छता हा मुद्दा फक्त घोषणांपुरता राहिल्याची परिस्थिती आहे. नागपूरच्या रस्त्यांवर सध्या कचरा, दुर्गंधी, माशा आणि डास यांचं ‘राज्य’ असल्याची तिखट … Continue reading Nagpur : कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उमटला निवडणुकीचा गंध