BJP : जे फक्त मागणी करत राहिले, त्यांनी आता मौन धरले

जातनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र भाजपकडून सर्वत्र गौरव करण्यात येत आहे. नवभारताच्या विकासाचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय मंजूर केला. हा देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समतेच्या दिशेने टाकलेलं ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल ठरत आहे. भारतीय लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी हा एक … Continue reading BJP : जे फक्त मागणी करत राहिले, त्यांनी आता मौन धरले