Yavatmal : खरीपपूर्वीच खत तस्करीचा भांडाफोड

खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतकरी पेरणीच्या अंतिम तयारीला लागले असून बाजारात बियाण्यांची मोठी मागणी दिसून येते. याच संधीचा गैरफायदा घेत काही बियाणे व खत माफिया शेतकऱ्यांच्या विश्वासाशी खेळ करत आहेत. खरीप हंगामाचे ढग आता खऱ्या अर्थानं दाराशी आलेले असताना, राज्यातील शेतकरी आपली पेरणीची तयारी अंतिम टप्प्यात आणू लागले आहेत. कापूस, मका, सोयाबीनसारख्या खरीप पिकांच्या बियाण्यांची … Continue reading Yavatmal : खरीपपूर्वीच खत तस्करीचा भांडाफोड