विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी Maharashtra राज्यात विशेष मुक्काम मोहीम 

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वात 7 फेब्रुवारीला आदिवासी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी राज्यभर विशेष मुक्काम अभियान.  राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी’ या विशेष अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत 7 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यभरातील 497 शासकीय … Continue reading विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी Maharashtra राज्यात विशेष मुक्काम मोहीम