Maharashtra : दादा, देसाईंवर राज्य सरकारकडून मोठी जबाबदारी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न गंभीर होत आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारकडून दोन जणांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावाद पुन्हा पेटला आहे. कर्नाटकात जाणााऱ्या महाराष्ट्रातील बसेसला अडविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला काळं फासण्यात येत आहे. चालकांशी देखील असभ्य वर्तन केलं जात आहे. अलीकडच्या काळात सीमावादाचा प्रश्न पुन्हा … Continue reading Maharashtra : दादा, देसाईंवर राज्य सरकारकडून मोठी जबाबदारी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed