Chandrashekhar Bawankule : विकासाच्या गतीत ‘पाणी’च राहिलं मागे 

पेंच सिंचन प्रकल्प पूर्ण होऊनही सुमारे 40 टक्के लाभक्षेत्र पाण्याविना कोरडेच आहे, ही गंभीर बाब समोर आली आहे. यावर नाराजी व्यक्त करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात अद्याप पाणी पोहोचत नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर … Continue reading Chandrashekhar Bawankule : विकासाच्या गतीत ‘पाणी’च राहिलं मागे