BJP : महायुतीच्या वटवृक्षाखाली शांततेच्या सावलीची गरज

राजकारणाच्या रणभूमीवर पुन्हा एकदा महायुतीच्या ऐक्याची परीक्षा सुरू झाली आहे. ठिणगी न पडू देता युती टिकवण्याचा भार आता बावनकुळे–फडणवीस यांच्या खांद्यावर आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी महायुतीतील एकात्मता, निवडणूक तयारी … Continue reading BJP : महायुतीच्या वटवृक्षाखाली शांततेच्या सावलीची गरज