Devendra Fadnavis : दुष्काळ काळातील सर्व सवलती तातडीने लागू
महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ काळातील सर्व सवलती तातडीने लागू करण्याची घोषणा केली. ई-केवायसीची अट शिथिल करून 2215 कोटींचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. महाराष्ट्राच्या मातीला पावसाने भिजवले, पण शेतकऱ्यांच्या स्वप्नांना मात्र तडा गेला. अतिवृष्टीच्या तडाख्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या … Continue reading Devendra Fadnavis : दुष्काळ काळातील सर्व सवलती तातडीने लागू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed