Devendra Fadnavis : कर्जाला वाट मोकळी करा, अन्यथा कारवाईचा वज्रघात

शेती हा देशाचा कणा असून त्याला आर्थिक बळ देणं ही बँकांची जबाबदारी आहे, असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला. शेतकऱ्यांना अडवणाऱ्या बँकांवर थेट कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या नवीन पर्वात शेतकरी आणि कृषी कर्ज यांना केंद्रस्थानी ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना ठोस आणि प्रभावी दिशा दिली आहे. कृषी कर्जाच्या पुरवठ्याला अडथळा ठरणाऱ्या … Continue reading Devendra Fadnavis : कर्जाला वाट मोकळी करा, अन्यथा कारवाईचा वज्रघात