माओवाद्यांच्या अंताची चाहूल; Gadchiroli मध्ये नवा अध्याय
गडचिरोलीतून माओवाद्यांची दहशत समाप्त होत आहे. नक्षलवाद्यांचा पूर्णपणे अंत करून गडचिरोलीच्या विकासासाठी मुख्यमंत्री विशेष लक्ष ठेवून आहेत. एकेकाळी माओवाद्यांचा अभेद्य गड मानला जाणारा गडचिरोली आता त्यांच्या अस्ताचा साक्षीदार ठरत आहे. राज्य सरकारच्या प्रभावी धोरणांमुळे आणि पोलिस दलाच्या अचूक रणनीतीमुळे माओवादी चळवळ हळूहळू संपुष्टात येत आहे. गेल्या अडीच वर्षांत शासनाच्या धोरणांमध्ये मोठे बदल करण्यात आले आणि … Continue reading माओवाद्यांच्या अंताची चाहूल; Gadchiroli मध्ये नवा अध्याय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed