Gadchiroli : फडणवीसांची आनंदाची बस गावागावांत पोहोचली

गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात प्रथमच ‘आनंदाची बस’ धावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने या बससेवेचा शुभारंभ झाला आहे. स्थानिक नागरिकांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे. गडचिरोली जिल्हा हा राज्यातील शेवटचा जिल्हा आहे. जो अतिदुर्गम, अविकसित आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. मात्र, आता हा जिल्हा बदलतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीच्या विकासाला वेग … Continue reading Gadchiroli : फडणवीसांची आनंदाची बस गावागावांत पोहोचली