Devendra Fadnavis : आक्रमकपणा ठीक आहे, पण भान राखा
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटील व त्यांच्या कुटुंबाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभर राजकीय तापमान वाढले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पडळकरांशी चर्चा करून भान राखण्याचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नेहमीच आक्रमकता आणि विवाद यांचा संगम उमटतो, पण काही वेळा ही आक्रमकता मर्यादेच्या पलीकडे जाऊन नैतिकतेच्या चौकटीला धक्का देते. भाजपचे … Continue reading Devendra Fadnavis : आक्रमकपणा ठीक आहे, पण भान राखा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed