Atul Londhe : शिंदेच्या काळात आर्थिक राजधानीत साचले भ्रष्टाचाराचे पाणी

पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली असतांना पहिल्याच पावसांत अनेक शहर हे जलमय झाले आहेत. या पावसाचा फटका आर्थिक राजधानी मुंबईलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाने संकटात टाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले असून अनेक शहरं जलमय झाली आहेत. ठिकठिकाणी पाणी साचणे आता सामान्यच … Continue reading Atul Londhe : शिंदेच्या काळात आर्थिक राजधानीत साचले भ्रष्टाचाराचे पाणी