Congress : धारावीपासून मंत्रालयापर्यंतची चावी आता अदानींच्या खिशात 

मुंबईतील अब्जावधींच्या सार्वजनिक जमिनींचा मालकीहक्क एका उद्योगपतीच्या घशात जात असताना, राज्यातील शेतकरी मात्र संकटात सापडले आहेत, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर ताशेरे ओढले. मुंबईतील महत्त्वाच्या जमिनी आणि सार्वजनिक मालमत्तांचा मालकीहक्क उद्योगपती अदानी यांच्याकडे सुपूर्त केला जातो आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 4 जून रोजी पत्रकार परिषदेत केला. धारावी … Continue reading Congress : धारावीपासून मंत्रालयापर्यंतची चावी आता अदानींच्या खिशात