सत्ता न आल्यानं Congress पुढे 50 लाखांचा प्रश्न

लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर राज्यात काँग्रेसचे भाव वाढले होते. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येणार. आघाडीचा मुख्यमंत्री होणार असंच चित्र होतं. पण सगळ्यांचेच फासे उलटे पडले. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी भुईसपाट झाली आहे. काँग्रेसचं इतके जबरदस्त पानीपत झालं आहे की त्यांना विरोधी पक्षनेते पदही मिळणार नाही. या पराभवानंतर महाराष्ट्रात नाना पटोले हटाव मोहीम तीव्र झाली आहे. … Continue reading सत्ता न आल्यानं Congress पुढे 50 लाखांचा प्रश्न