Harshwardhan Sapkal : भाजपाच्या धर्माधी राजकारणामुळे महाराष्ट्र अशांत

महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था कोलमडली व महायुती सरकार जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. राज्यातील अराजकता वाढत असल्याने हे सरकार बरखास्त करण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. महायुती सरकार जाणिवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन … Continue reading Harshwardhan Sapkal : भाजपाच्या धर्माधी राजकारणामुळे महाराष्ट्र अशांत