Ritesh Tiwari : घोटाळ्याच्या ‘पाईपलाईन’मधून वाहतंय केवळ राजकीय नाटक

अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम आठ वर्षांनंतरही अर्धवट, नागरिकांचे दुःख मात्र पूर्ण. कामाच्या ढिसाळ अंमलबजावणीवरून काँग्रेसने भाजपवर राजकीय नौटंकीचा आरोप करत हल्लाबोल केला आहे. एकेकाळी घराघरांत शुद्ध पाणी पोहोचवणाऱ्या अमृत योजनेचा जयघोष करत भाजपने चंद्रपूरकरांना स्वच्छतेचे आणि सुबत्तेचे स्वप्न दाखवले होते. पण आता आठ वर्षांनंतरही त्या योजनेचे ‘अमृत’ अजूनही अनेक घरांपर्यंत पोहोचलेले नाही. उलटपक्षी रस्ते उखडले … Continue reading Ritesh Tiwari : घोटाळ्याच्या ‘पाईपलाईन’मधून वाहतंय केवळ राजकीय नाटक