Prithviraj Chavan : लोकशाहीच्या रणभूमीत मौन पंतप्रधान 

केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मौन असल्याचे आरोप केले आहे. मुंबईतील काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पाकिस्तान विरोधातील धोरणांवर सरकारला थेट सवाल विचारले. पाकिस्तानशी क्रिकेटचा काय संबंध, जेव्हा तो देश आपल्यावर दहशतवादी हल्ले घडवतो आहे? अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि … Continue reading Prithviraj Chavan : लोकशाहीच्या रणभूमीत मौन पंतप्रधान