Congress : भाजपचा ‘प्रशासनराज’ आणि नागरिकांची फरफट

तीन वर्षांपासून महानगरपालिका निवडणुक न झाल्यामुळे संपूर्ण कारभार प्रशासनाच्या हातात आहे. या प्रशासनराजविरोधात आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसने राज्यभर आंदोलन छेडले. महाराष्ट्रातील महानगरपालिका सध्या भ्रष्टाचाराच्या चिखलात अडकल्या आहेत. भाजप सरकारने जनतेचा प्रतिनिधीच न निवडला जावा, यासाठी हा डाव आखल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. शहरांमध्ये लोकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, पण प्रशासन मात्र निष्क्रिय आहे. नागरिकांच्या … Continue reading Congress : भाजपचा ‘प्रशासनराज’ आणि नागरिकांची फरफट