Yashomati Thakur : महाराष्ट्राची माती द्वेषाच्या वाळुसारखी उडून जाणार नाही
राजापूरच्या घटनेवरून ॲड. यशोमती ठाकूर यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याचा आरोप करत, त्यांनी फडणवीस व नितेश राणेंना थेट लक्ष्य केले आहे. राजकारणात नेहमीच तडफदार आणि परखड भूमिका घेणाऱ्या काँग्रेस नेत्या ॲड. यशोमती ठाकूर यांनी राजापूरच्या घटनेवरुन भाजपवर थेट हल्ला चढवला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांच्या राजकीय गटाला … Continue reading Yashomati Thakur : महाराष्ट्राची माती द्वेषाच्या वाळुसारखी उडून जाणार नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed