Political War : आपलं काहीच नाही, पण गजरा मात्र माळायचा
देशात जातनिहाय जनगणनेसारख्या मुद्द्यावरून राजकीय श्रेयवाद पेटलेलं आहे. अशात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट काही महत्त्वाच्या मुद्द्यांची यादीच समोर ठेवली. या यादीवरून काँग्रेसने पुन्हा मोदी सरकारच्या काही निर्णयांवर टीका करत काही निर्णयांच श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. जातनिहाय जनगणना संदर्भात देशात श्रेयवादाचं राजकारण तापलेलं आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट एक … Continue reading Political War : आपलं काहीच नाही, पण गजरा मात्र माळायचा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed