Farmers Loan Waiver : उपमुख्यमंत्र्यांकडून योग्य वेळ झाली स्पष्ट

महायुती सरकार सत्तेत येऊनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योग्य वेळ आली की कर्जमाफी केली जाईल असे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्राचे राजकारण सध्या एखाद्या नाटकापेक्षा कमी नाही. 2024 विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेत आली. पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनांचा गाजर पुन्हा एकदा हवेत लटकत राहिलाय. तीन अधिवेशने पार पडली, शेतकऱ्यांनी आंदोलने केली, … Continue reading Farmers Loan Waiver : उपमुख्यमंत्र्यांकडून योग्य वेळ झाली स्पष्ट